नळदुर्ग शहराला ४३ कोटी ६७ लाख रुपये ची पाणीपुरवठा योजनेला प्रशासनाची मंजुरी
![](https://loksahyadri.com/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-01-11-at-16.27.48-2.jpeg)
नळदुर्ग शहराला ४३ कोटी ६७ लाख रुपये ची पाणीपुरवठा योजनेला प्रशासनाची मंजुरी नळदुर्गदादासाहेब बनसोडे नळदुर्ग शहराची गरज लक्षात घेता नळदुर्ग करांची तहान भागावी म्हणून शहराला दररोज पाणीपुरवठा व्हावा यासाठी तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नाला आखेर यश मिळाले आहे .बोरीधरण उशाला कोरड पडली घशाला या म्हणी प्रमाणे गेली अनेक वर्षा पासुन आठ […]
अनंत चैतन्य च्या ” विज्ञान व सर्व विषय प्रदर्शनास” उस्फूर्त प्रतिसाद
![](https://loksahyadri.com/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-01-11-at-16.27.23-1024x536.jpeg)
अक्कलकोट प्रतिनिधी :- गौतम बाळशंकर विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा, त्यांच्यात संशोधनवृत्ती वाढीस लागावी याकरिता गतवर्षापासून शालेय स्तरावर “विज्ञान व सर्व विषयाचे प्रदर्शन” भरवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदाही महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्य.व उच्च माध्यमिक प्रशाला,हन्नूर येथे बुधवार दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी “विज्ञान व सर्व विषय प्रदर्शन ” […]
माता जिजाऊ चे संस्कार घराघरात पोचले पाहिजे :- डॉ रवींद्र बनसोडे
![](https://loksahyadri.com/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-01-12-at-20.45.26-768x1024.jpeg)
अक्कलकोट प्रतिनिधी:- गौतम बाळशंकर माता जिजाऊ चे संस्कारामुळे आणि स्वराज्याची निर्मिती झाली. शिवाजी महाराजा यांना घडवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका माता जिजाऊ म्हणून जिजाऊ घरोघरील पोचले पाहिजेत.स्वामी विवेकानंद आणि प्रेरणा आणि ज्ञान आणि साधनेला महत्व दिलं. म्हणून स्वामी विवेकानंद हे संस्कारक्षम भारत निर्माण करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.रवींद्र बनसोडे यांनी जयंती […]
तालुका भायुमो उपाध्यक्ष पदाचा बसवराज हौदे यांनी दिला राजीनामा
![](https://loksahyadri.com/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-01-12-at-20.45.43.jpeg)
अक्कलकोट प्रतिनीधी :- गौतम बाळशंकर दि . १२ : दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवून सत्ता काबीज केली आहे. मात्र आता त्याच निवडणुकीतील एका घटनेवरून दुधनी शहर भाजपमध्ये राजीनामा नाट्य पहायला मिळत आहे. युवा नेते बसवराज हौदे यांनी भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठविले आहे. दुधनी बाजार […]
ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल मध्ये जिजाऊ जयंती साजरी
![](https://loksahyadri.com/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-01-12-at-20.46.04-1024x768.jpeg)
टेंभुर्णी प्रतिनिधी ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टेंभुर्णी येथे राजमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या प्रिन्सिपल रेखा गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुलांनी राजमाता जिजाऊ भोसले यांच्या बद्दल आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी मुलींनी सामूहिक गीते सादर केले. शिक्षकांनी जिजाऊचे कार्य याबद्दल […]
माऊली शिक्षण संस्थेत जिजाऊ सावित्री विवेकानंद संयुक्त जयंतीनिमित्त विविध स्पर्धात्मक व समाज उपयोगी उपक्रम
![](https://loksahyadri.com/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-01-12-at-20.46.41-1024x768.jpeg)
बेंबळे /प्रतिनिधी :दत्तात्रय सुरवसे लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज टेंभुर्णी येथे राजमाता जिजाऊ सावित्रीबाई व स्वामी विवेकानंद यांचा संयुक्त जयंती उत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शौर्य गीत व सावित्री वंदन गीत याद्वारे महानायकांना अभिवादन करण्यात आले.सदर कार्यक्रमादरम्यान प्रशालेच्या वतीने घेण्यात आलेल्या […]
माता जिजाऊ चे संस्कार घराघरात पोचले पाहिजे :- डॉ रवींद्र बनसोडे
![](https://loksahyadri.com/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-01-12-at-20.47.07-768x1024.jpeg)
अक्कलकोट प्रतिनिधी:- गौतम बाळशंकर माता जिजाऊ चे संस्कारामुळे आणि स्वराज्याची निर्मिती झाली. शिवाजी महाराजा यांना घडवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका माता जिजाऊ म्हणून जिजाऊ घरोघरील पोचले पाहिजेत.स्वामी विवेकानंद आणि प्रेरणा आणि ज्ञान आणि साधनेला महत्व दिलं. म्हणून स्वामी विवेकानंद हे संस्कारक्षम भारत निर्माण करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.रवींद्र बनसोडे यांनी जयंती […]
उजनीच्या पाण्यावाचून सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या खाईत लोटला जाणार, दशरथआण्णा कांबळे
![](https://loksahyadri.com/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-02-11-at-16.27.06-1024x576.jpeg)
करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे, सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये काही दिवसातच मोठा दुष्काळ पडण्याचे चित्र निर्माण झालेले आहे. या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी योग्य ती पावले उचलून, उजनी धरणातून सध्या नदीमध्ये सोडण्यात येत असलेला प्रवाह त्वरित बंद करावा. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या धरणांमधून उजनी […]
Hello world!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!